अखेर आरसीबीने 16 वर्षांनंतर विजेतेपद पटकावले;विराट जे करू शकला नाही, ते मंधानाने केले विजेतेपद 

दिल्ल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना ११३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात आरसीबीने १९.३ षटकात ११५ धावा करत सामना जिंकला.

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात फायनलचा सामना पार पडला

अखेर स्मृती मंधानाने वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेचं जेतेपद मिळवून आरसीबीच्या चाहत्यांना गोड भेट दिली आहे.

Fill in some text