अखेर आरसीबीने 16 वर्षांनंतर विजेतेपद पटकावले;विराट जे करू शकला नाही, ते मंधानाने केले विजेतेपद
दिल्ल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना ११३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात आरसीबीने १९.३ षटकात ११५ धावा करत सामना जिंकला.
Fill in some text